Subhash Shirodkar  Dainik Gomantak
गोवा

Subhash Shirodkar: पाणी टंचाईवर काय आहे राज्य सरकारचा प्लॅन; जलस्त्रोत मंत्री म्हणाले...

अंजुने धरणात पाण्याने तळ गाठल्याने समस्या

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Government on Water Shortage: मॉन्सून दाखल होऊन अनेक दिवस झाले असले तरी राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पावसाने ओढ दिल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठा आटत चालला आहे.

तथापि, पाणी टंचाई उद्भवल्यास राज्य सरकार काय करणार आहे, याबाबतची माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

मंत्री शिरोडकर म्हणाले की, दक्षिण गोवा, तिसवाडी, फोंडा येथे पाण्याची कमतरता नाही. त्यामुळे तिथे पाणी टंचाई उद्भवणार नाही. तथापि, उत्तर गोव्यताील अंजुणे धरणातील पाणीसाठा संपत आला आहे. त्याचा परिणाम जाणवू शकतो.

तथापि, तिलारी धरणाचे पाणी पाडोशे प्रकल्पात आणून या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती मंत्री शिरोडकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT