Subhash Shirodkar  Dainik Gomantak
गोवा

Subhash Shirodkar: पाणी टंचाईवर काय आहे राज्य सरकारचा प्लॅन; जलस्त्रोत मंत्री म्हणाले...

अंजुने धरणात पाण्याने तळ गाठल्याने समस्या

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Government on Water Shortage: मॉन्सून दाखल होऊन अनेक दिवस झाले असले तरी राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पावसाने ओढ दिल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठा आटत चालला आहे.

तथापि, पाणी टंचाई उद्भवल्यास राज्य सरकार काय करणार आहे, याबाबतची माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

मंत्री शिरोडकर म्हणाले की, दक्षिण गोवा, तिसवाडी, फोंडा येथे पाण्याची कमतरता नाही. त्यामुळे तिथे पाणी टंचाई उद्भवणार नाही. तथापि, उत्तर गोव्यताील अंजुणे धरणातील पाणीसाठा संपत आला आहे. त्याचा परिणाम जाणवू शकतो.

तथापि, तिलारी धरणाचे पाणी पाडोशे प्रकल्पात आणून या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती मंत्री शिरोडकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

Yellow Alert In Goa: हुश्श! गोव्याचा उकाडा कमी होणार; हवामान खात्याकडून पुढच्या 48 तासांसाठी पावसाचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

पाकड्यांच चाललंय काय? शाहीन आफ्रिदीनं सिकंदर रझाला गुपचूप हॉटेलमध्ये नेलं; रात्री 2 तास दोघांमध्ये... बोर्डानं ठोठावला 10 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT