Subhash Shirodkar  Dainik Gomantak
गोवा

Subhash Shirodkar: पाणी टंचाईवर काय आहे राज्य सरकारचा प्लॅन; जलस्त्रोत मंत्री म्हणाले...

अंजुने धरणात पाण्याने तळ गाठल्याने समस्या

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Government on Water Shortage: मॉन्सून दाखल होऊन अनेक दिवस झाले असले तरी राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पावसाने ओढ दिल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठा आटत चालला आहे.

तथापि, पाणी टंचाई उद्भवल्यास राज्य सरकार काय करणार आहे, याबाबतची माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

मंत्री शिरोडकर म्हणाले की, दक्षिण गोवा, तिसवाडी, फोंडा येथे पाण्याची कमतरता नाही. त्यामुळे तिथे पाणी टंचाई उद्भवणार नाही. तथापि, उत्तर गोव्यताील अंजुणे धरणातील पाणीसाठा संपत आला आहे. त्याचा परिणाम जाणवू शकतो.

तथापि, तिलारी धरणाचे पाणी पाडोशे प्रकल्पात आणून या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती मंत्री शिरोडकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT