Some MTS staff of Goa University submit a memorandum to North Goa MP Shripad Naik  Dainik Gomantak
गोवा

Goa University : बडतर्फ 'एमटीएस' कर्मचाऱ्यांना विद्यापीठात पुन्हा नोकरी मिळवून द्या

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना निवेदन सादर केले

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa University MTS Staff : गोवा विद्यापीठात एमटीएस म्हणून सेवा बजावणाऱ्या सुमारे 25 कामगारांना बडतर्फ करण्यात आले असून बडतर्फ कर्मचाऱ्यांनी त्यांना विद्यापीठात पुन्हा नोकरी मिळवून द्यावी यासंबंधीचे निवेदन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना देण्यात आले.

यावेळी मयुर वेर्णेकर, गजानन मयेकर, अविनाश कुट्टीकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

गोवा विद्यापीठात गेली दहा वर्षे मल्टीटास्क कर्मचारी पदावर कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या सुमारे 25 कामगारांना काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवीन कंत्राटी कामगारांना घेतल्यावर तडकाफडकी जुन्या कामगारांना काढले असून विद्यापीठाचे कुलसचिव एखाद्या कंपनीप्रपाणे विद्यापीठाला चालवत असल्याचा आरोप बडतर्फ कर्मचाऱ्यांनी केला आहे.

गोवा विद्यापीठात एमटीएस म्हणून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ करून नव्या एमटीएस कर्मचाऱ्यांची भरती केल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली असून बडतर्फ कर्मचाऱ्यांनी त्यांना विद्यापीठात पुन्हा नोकरी मिळवून द्यावी यासंबंधीचे निवेदन सादर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT