Water  Dainik Gomantak
गोवा

Ponda: नऊ महिने पाण्याचे बील दिलेच नाही, आले तेव्हा सर्वांचे डोळेच फिरले

फोंडा येथील एका रहिवाशी गृहप्रकल्पाला तब्बल नऊ महिने पाण्याचे बील आलेच नाही

Pramod Yadav

पाणी आणि वीज बील ही महिन्याला भरली जातात. प्रत्येक महिन्याला या बीलांचा हिशोब ठेवला जातो आणि मगच बाकीच्या खर्चाचे नियोजन केले जाते. पण, समजा नऊ महिने बील आलेच नाही अचानक एक दिवस सर्वच बीच एकमद आले तर तुमची तरांबळ उडणारे हे निश्चित आहे. अशीच एक घटना फोंडा येथून समोर आली आहे.

फोंडा येथील एका रहिवाशी गृहप्रकल्पाला तब्बल नऊ महिने पाण्याचे बील आलेच नाही. पण, नऊ महिन्यानंतर या सोसयटीला 63 हजार 928 रूपयांचे बील आहे. या सोसायटीत एकूण 16 फ्लॅट असून, त्या सर्वांना विभागून या बीलाची रक्कम जाणार आहे. PWD खात्याने तब्बल नऊ महिन्यानंतर बील दिल्यानंतर गृहप्रकल्पातील रहिवाशी नाराज झाले आहेत.

नऊ महिन्यानंतर दिलेल्या बीलाची रक्कम खूप मोठी आहे. बील भागवताना रहिवाशांना मोठी रक्कमा द्यावी लागणार आहे. असे येथील रहिवाशांनी म्हटले आहे.

PWD खात्याने पाणी बीले महिन्यालाच द्यावीत, जेणेकरून रहिवाशांना बील देणे सोपे आणि कमी खर्चाचे होईल. अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

63 हजार 928 रूपयांचे बील भागवताना येथील प्रत्येकाच्या वाट्याला चार हजार रूपये येणार आहेत. तर, यापूर्वी महिन्याला येणाऱ्या बिलाचा वाटा दोनशे ते तीनशे रूपये होता. त्यामुळे खात्याने महिन्यालाच पाणी बील द्यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राफेलपासून एआयपर्यंत, 21 करारांतून भारत-फ्रान्स मैत्रीची नवी भरारी - संपादकीय

Maratha History: शक्तीपेक्षा युक्ती भारी! औरंगजेबाच्या अफाट सेनेला 'गनिमी काव्या'ने धूळ चारणारे 'शिवराय'

Kudnem House Fire: कुडणेत घराला भीषण आग; 10 लाखांचे नुकसान, अग्निशामक दलामुळे अनर्थ टळला

T20 World Cup: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहान इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

'एआय'च्या मदतीने होणार व्याघ्र गणना, राज्यातील वाघांची संख्या मेनंतर होणार स्पष्ट; मार्चपासून तीन टप्प्यांत मोहीम

SCROLL FOR NEXT