Narendra Singh Tomar  Dainik Gomantak
गोवा

Narendra Singh Tomar : गोव्यातील मातीचा ऱ्हास थोपविणार!

केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांची राज्यसभेत माहिती

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्यातील मातीच्या दर्जाचा ऱ्हास झाला आहे. त्यामुळे नारळ, काजू, आंबा आणि भात यासह अन्य पिकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मातीचा सकसपणा वाढविण्यासाठी केंद्रीय कृषी संसाधन केंद्रामार्फत विविध उपाययोजना हाती घेतल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेत दिली.

खासदार फालेरो यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. नारळ, काजू, आंबा यासह सुपारी आणि इतर मसाल्याच्या पिकांवर मातीच्या दर्जामुळे परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खास प्रतिजैविके

काही भागांत जमिनीचा खारटपणा वाढला आहे. खारट पाणी शेतात शिरू नये, यासाठी खाजन बांध सक्षम करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. मातीचा कस वाढण्यासाठी गोवा बायो 1, गोवा बायो -2अशी प्रतिजैविके तयार केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात मणिपूरच्या 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, भाड्याच्या खोलीत आढळला बेशुद्धावस्थेत; पोलिसांकडून तपास सुरु

चांदीच्या जोडव्यांसाठी 65 वर्षीय महिलेचे कापले पाय, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या; राजस्थानातील थरकाप उडवणारी घटना VIDEO

Horoscope: नशीब चमकणार! 'कर्क-मिथुन'सह 4 राशींना मिळणार दुप्पट लाभ, पाहा तुमची रास आहे का?

India Afghanistan Relations: भारतीयांसाठी अफगाणिस्तानचे दार खुले, तालिबानी नेत्यानं दिली ऑफर; पाकिस्तानातील दहशतवादावरही स्पष्ट केली भूमिका VIDEO

सूर्यकुमार यादवला धक्का! मुंबई संघातून पत्ता कट, नेतृत्वाची कमान 'या' खेळाडूच्या हाती

SCROLL FOR NEXT