Narendra Singh Tomar
Narendra Singh Tomar  Dainik Gomantak
गोवा

Narendra Singh Tomar : गोव्यातील मातीचा ऱ्हास थोपविणार!

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्यातील मातीच्या दर्जाचा ऱ्हास झाला आहे. त्यामुळे नारळ, काजू, आंबा आणि भात यासह अन्य पिकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मातीचा सकसपणा वाढविण्यासाठी केंद्रीय कृषी संसाधन केंद्रामार्फत विविध उपाययोजना हाती घेतल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेत दिली.

खासदार फालेरो यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. नारळ, काजू, आंबा यासह सुपारी आणि इतर मसाल्याच्या पिकांवर मातीच्या दर्जामुळे परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खास प्रतिजैविके

काही भागांत जमिनीचा खारटपणा वाढला आहे. खारट पाणी शेतात शिरू नये, यासाठी खाजन बांध सक्षम करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. मातीचा कस वाढण्यासाठी गोवा बायो 1, गोवा बायो -2अशी प्रतिजैविके तयार केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

पालकांना त्यांच्या मुलांची नावं राहुल गांधी किंवा लालू यादव ठेवण्यापासून कोण रोखू शकेल?: जाणून घ्या SC ने असे म्हटले

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT