Goa Thunderstorm Update Dainik Gomantak
गोवा

Goa Thunderstorm Update: महत्वाची बातमी! सतर्क राहा, गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात पुढील 3-4 तासांत वादळ, पावसाची शक्यता

गोव्यातील लोकांसाठी महत्वाची बातमी असून, राज्यातील दोन्ही जिल्ह्यात पुढील 3-4 तासांत वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Pramod Yadav

Goa Thunderstorm Update: गोव्यातील लोकांसाठी महत्वाची बातमी असून, राज्यातील दोन्ही जिल्ह्यात पुढील 3-4 तासांत वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोवा हवामान खात्याने याबाबत माहिती दिली असून, राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गोवा हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यांतील वेगळ्या ठिकाणी पुढील 3-4 तासांत हलक्या ते मध्यम गडगडाटी वादळाची शक्यता आहे.

तसेच, मेघगर्जनेसह / विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मागील दोन दिवसांपासून राज्यातील वातावरण ढगाळ असून, काही दिवासांपूर्वी हवामान खात्याने हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यतेचा अंदाज वर्तवला होता.

दरम्यान, पुढील 3-4 तासांत हलक्या ते मध्यम गडगडाटी वादळ आणि मेघगर्जना / विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT