First Aid Training Academy goa Dainik Gomantak
गोवा

अपघातानंतर तत्काळ प्रथमोपचार महत्त्वाचे: डॉ. कौशिक सरकार

फोंड्यात डॉ. धायमोडकर प्रथमोपचार प्रशिक्षण अकादमी सुरू

दैनिक गोमन्तक

फोंडा: एखाद्या औद्योगिक प्रकल्पात काम करताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विषय हा महत्त्वाचा ठरतो. उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना चुकून घडणाऱ्या अपघातावेळी प्राथमिक उपचार वेळेत पोचणे आवश्‍यक असल्याने सरकारने त्यादृष्टीने कार्यवाही करताना प्रथमोपचारासंबंधी प्राथमिक माहिती असावी यासाठी प्रशिक्षण सुरू केले असल्याचे केंद्रीय खाण निरीक्षक डॉ. कौशिक सरकार यांनी सांगितले.

फोंड्यात इंडियन मेडिकल असोसिएशन फोंडा शाखेच्या सहकार्याने डॉ. धायमोडकर आयएमए प्रथमोपचार प्रशिक्षण अकादमी सुरू करण्यात आली आहे. या अकादमीचे उद्‍घाटन डॉ. कौशिक सरकार यांच्या हस्ते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत काल करण्यात आले. फोंड्यातील आयएमए सभागृह तसेच मिनिनो ट्रेड सेंटर सभागृहात हा कार्यक्रम झाला. संपूर्ण राज्यातील ही पहिलीच प्रथमोपचार प्रशिक्षण अकादमी ठरली आहे.

या कार्यक्रमाला डॉ. रुफीन मोंतेरो, डॉ. संतोष उसगावकर, डॉ. जगदीश काकोडकर, डॉ. ॲरन सुवारिस व डॉ. वल्लभ धायमोडकर उपस्थित होते. डॉ. वल्लभ धायमोडकर यांनी आपले विचार व्यक्त केले, तर डॉ. राजीव उसगावकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT