CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

औद्योगिक विकासासाठी सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री सावंत

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यावतीने आयोजित बैठकीमध्ये सावंत बोलत होते.

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक विकास होणे महत्त्वाचे आहे. गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून यासाठी भाजीपला फलोत्पादन आणि पोल्ट्री उद्योगांमध्ये स्वावलंबन मिळवण्यासाठी उद्योगांना प्राथमिक क्षेत्राला पाठिंबा देणे आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. (Goa Government committed to industrial development says CM Pramod Sawant)

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यावतीने आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी चेंबर्स सदस्यांनी राज्यातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या पोषक वातावरणाची माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, औद्योगिक क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्य सरकारकडून यासाठी सातत्याने प्रयत्न सुरूच आहे. राज्य स्वयंपूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून यासाठी प्राथमिक क्षेत्राला सर्व उद्योगांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे. उद्योजक श्रीनिवास धेंपो यांनी स्वागत केले, तर चेंबरचे अध्यक्ष अध्यक्ष राल्प डिसोझा यांनी राज्यातील उद्योगांची माहिती दिली. यावेळी मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, यतीन बांदोडकर, मंगिरिश पै रायकर, मनोज पाटील उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT