China  Dainik Gomantak
ग्लोबल

चीनमधील 27 शहरात लॉकडाऊन; 16.5 कोटी लोक घरात कैद

तैवानमध्ये मागील 24 तासांत पहिल्यांदाच कोरोनाचे 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

दैनिक गोमन्तक

जगातील इतर देशांसोबतच आता चीनमध्येही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. परिणामी चीन (China) सरकारने 27 शहरांमध्ये लॉकडाऊन लावला आहे. यामुळे 16.5 कोटी लोकांना त्यांच्या घरात कैद रहावे लागत आहे. यामुळे लोकांची अडचण होत असल्याची माहिती समोर येत आहे. (27 cities in China under lockdown 16.5 crore people quarantined in their homes)

महामारीच्या काळात चीन सरकार (China Government) आपल्या शून्य कोविड धोरणानी अंमलबजावणी करत आहे. या अंतर्गत लॉकडाऊन, मास टेस्टिंग, क्वारंटाईन आणि सीमा बंद करणे, लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करणे, आणि तुरुंगवास अशा कडक उपाययोजना केल्या जात आहेत. चीनच्या कठोरतेनंतरही कोरोना संसर्गाचा वेग कमी होत नाही आहे. या कठोर निर्बंधांमुळे लोकांना उपाशी राहावे लागत आहे, अशी माहिती चीन मधून येत आहे.

तैवानमध्ये कोरोनाचा हाहाकार

तैवानमध्ये मागील 24 तासांत पहिल्यांदाच कोरोनाचे 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तैवान सरकारने अलीकडेच शून्य-कोविड धोरण काढून टाकण्याचा निर्णय घेतला, मात्र तो निर्णय चुकला असल्याचे आता सिद्ध झाले आहे. तैवानने पुन्हा एकदा आपल्या सीमा बंद केल्या आहेत आणि कडक निर्बंध लागू केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT