dr jaishankar  Dainik Gomantak
देश

Global Forum on India-UAE: भारत आणि दुबईत ऐतिहासिक संबंध; UAE मध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची महत्वाची बैठक

UAE मध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यावरुन चर्चा केली.

दैनिक गोमन्तक

भारत आणि आखाती देशांमध्ये व्यापार, आर्थिक घडामोडी वेगाने घडत आहेत. यातच मागील काही वर्षापासून युएइ (UAE) यांच्यातील व्यापारी, राजनैतिक, आर्थिक सुरक्षा आणि सर्वसमावेशक विकास यामध्ये भागीदारी वाढत आहे. दुसराकडे,भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भारत-यूएई संबंधांवरील ग्लोबल फोरमच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले,आम्ही दोन्हा देशांमध्ये सर्वसामावेश आर्थिक करार लवकर पूर्ण करू शकलो आणि त्यानंतर त्याचे प्रभावी परिणाम समोर आले आहे.

Global Forum on India-UAE:

आजच्या जगाला व्यापकपणे विभाजित करणाऱ्या मुख्य संकल्पनांची त्यांनी अशी विभागणी केली.जागतिकीकरण आणि त्याचा जगावर होणार परिणाम विविध राष्ट्रे आणि प्रदेशांचे पुनर्संतुलन आणि बदलणारे वजन बहूध्रुवीयता किंवा भुतकाळातील बायनरी दृष्टीने जगाकडे पाहण्यापासून दुर जाणे जागतीकिकरण जसजसे खोलावर जाइल, तसतसे अधिक पुनर्संतुलन आणि बहूध्रुवीयता वाढेल, त्यांनी स्पष्ट केले.

Global Forum on India-UAE:

युएइ भारत द्विपक्षीय संबंधांबद्दल, परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी नमुद केले की एतिहासिक संबंधांमध्ये शतकापासून आरामदायी एक अंतर्ज्ञानी घचक आहे. युएइ हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार मोठा भागीदार आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे निर्यात गंतव्यस्थान आहे आणि परदेशातील इतर कोठुनही जास्त भारतीय नागरिक असलेला देश तो भारतासाठी महत्वाचा भागीदार म्हणून गणला जातो.

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात, आमच्या संबंधांमध्ये खरा बदल झाला आहे आणि यामध्ये व्यापार आणि गुंतवणूकीचा समावेश होतो, विशेषत: भारत व्यापक आर्थिक भागीदारी करार आणि अवकाश, शिक्षण, आरोग्य आणि स्टार्टअप यांसारख्या क्षेत्रांमध्ये देखील सहकार्य करत आहोत. त्यामुळे पारंपारिक संबंध कायम आहेत पण नवीन क्षेत्रेही येत आहेत, असे जयशंकर म्हणाले.

Global Forum on India-UAE:

इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांपर्यंत विस्तारित केले जात असतांनाच येत्या काही वर्षात संबंध पुन्हा परिभाषित केले जातील आणि उच्च कक्षेत नेले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन देश एकमेकांना दीर्घकाळापासून ओळखत असल्याने आणि गेल्या दोन दशकांतील संबंध पुन्हा शोधण्यात अतिशय सोयीस्कर असल्याचे चित्र त्यांनी मांडले आहे.

Global Forum on India-UAE:

अशा महत्वाच्या भागीदारांना जागतिक व्यासपीठावर एकत्र आणण्याच्या भुमिकेबद्दल मंत्र्यांनी इंडिया ग्लोबल फोरमचे अभिनंदन केले.

Global Forum on India-UAE:

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT