Lok sabha Speaker Om Birla in Rajasthan  Dainik Gomantak
देश

राजस्थान पाण्यात; लोकसभा अध्यक्ष स्वत: उतरले मैदानात

राजस्थानमधील कोटा-बुंडी मतदार संघाचे खासदार असलेल्या ओम बिर्ला (Om Birla) यांनी स्वत: बोटीमध्ये बसुन या परिस्थितीची पहाणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

सध्या देशात अनेक ठिकाणी पावसामुळे पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मिर, उत्तराखंड आणि बऱ्याच ठिकाणी पुराच्या तडाख्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केंद्र सरकारकडून आपग्रस्त भागांत मदकार्यासाठी मदत पाठवली आहे. त्यातच आता लोकसभेचे अध्यक्ष (Speaker of Lok sabha) ओम बिर्ला (Om Birla) यांनी देखील पुरग्रस्त भागात जात पाहणी केली आहे. कोटा शहरातील सांगोड मध्ये ओम बिर्ला यांनी बोटीमधून या सर्व परिस्थितीची पाहणी केली आहे. (Lok sabha speaker om birla visited rajasthan flood affected area)

राजस्थानमध्ये मागच्या काही दिवसांपासून पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाण्यामुळे अनेक ठिकाणी लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. राजस्थानमधील कोटा-बुंडी मतदार संघाचे खासदार असलेल्या ओम बिर्ला यांनी स्वत: बोटीमध्ये बसुन या परिस्थितीची पहाणी केली आहे.

यावेळी ओम बिर्ला यांनी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर, ‘लोकांचे मोठे नुकसान झाले असुन परिस्थिती गंभीर आहे. हाडोतीमध्ये पुराच्या पाण्यामुळे पिकांचेही नुकसान झाले असल्याची प्रतिक्रीया ओम बिर्ला यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT