Indian Navy successfully undertook MRSAM firing from INS Visakhapatnam Dainik Gomantak
देश

Indian Navy: आता शत्रूंची खैर नाही! नौदलाने युद्धनौकेवरून हवाई क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी, Watch Video

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असुन नौदलाने आयएनएस विशाखापट्टणम येथून मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवाई क्षेपणास्त्राची (MRSAM) यशस्वी चाचणी केली आहे.

Puja Bonkile

MRSAM Firing From INS Visakhapatnam: भारतीय नौदलाच्या पदरी आणखी एक यश पडले आहे. नौदलाने आयएनएस विशाखापट्टणम येथून मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवाई क्षेपणास्त्राची (MRSAM) यशस्वी चाचणी केली आहे.

या चाचणी दरम्यान, MRSAM ने अतिशय अचूकतेने लक्ष्य गाठले आहे. MRSAM पूर्णपणे भारतात उत्पादित आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. हे BDL हैदराबाद येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री (IAI) यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.

MRSAM सप्टेंबर 2021 मध्ये IAF ताफ्यात समाविष्ट करण्यात आले. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकाच वेळी हवेत 360 अंश फिरून शत्रूंवर हल्ला करू शकते. हे क्षेपणास्त्र 70 किलोमीटरच्या परिघात येणारे कोणतेही क्षेपणास्त्र, लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन, पाळत ठेवणारी विमाने आणि हवाई शत्रूंना नष्ट करण्यास सक्षम आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT