CBSE Board Class 12th Result 2022 Dainik Gomantak
देश

CBSE Board: टॉपर्सची नावे आणि गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचा निर्णय

12th Result: विद्यार्थ्यांमधील अस्वस्थता टाळण्यासाठी गुणवत्ता यादी जाहीर नाही

दैनिक गोमन्तक

CBSE: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 22 जुलै 2022 रोजी CBSE बोर्ड इयत्ता 12वीचा निकाल 2022 जाहीर केला आहे. या वर्षी सीबीएसईने टॉपर्सची यादी जाहीर केली नाही किंवा गुणवत्ता यादी ही जाहीर केलेली नाहीत. विद्यार्थ्यांमधील अस्वस्थता टाळण्यासाठी टॉपर्सची नावे आणि गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.

या संदर्भात मंडळाने आपल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय किंवा तृतीय श्रेणी प्रदान केलेली नाही. मात्र, बोर्ड या विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या ०.१ टक्के विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्रे देणार आहे.

यावर्षी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.71 टक्के आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. या परीक्षेत त्रिवेंद्रम जिल्ह्याने ९८.८३ टक्क्यांसह अव्वल आला आहे तर, बेंगळुरू ९८.१६ टक्के आणि चेन्नई ९७.७९ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलांपेक्षा याही वर्षी मुलींचे पास होण्याचे प्रमाण अधिक आहे. ९४.५४ टक्के मुलींनी तर ९१.२५ टक्के मुलांनी परीक्षा पास केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

49 तास, 44 मिनिटांत 210 किमी अंतर पोहून पार! आर्यन सिंगची समुद्रातील चित्तथरारक झुंज; अजितदादांना अनोखी श्रद्धांजली

Porvorim Flyover: पर्वरीकरांसाठी आनंदाची बातमी! उड्डाणपूल गणेश चतुर्थीपूर्वीच पूर्ण होणार, डांबरीकरणास प्रारंभ; मंत्री कामतांची मोठी माहिती

मैदानावर काळाचा घाला! 'रुईशा'चा हॉकीचा सराव ठरला अखेरचा, डोक्याला चेंडू लागून 14 वर्षीय खेळाडूचा मृत्यू; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Goa Politics: "नव्या चेहऱ्यांना संधी द्या" नितीन नबीन यांचा मुख्यमंत्री आणि दामू नाईकांना मोलाचा सल्ला; आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज

"कर्नाटकला 16 बेटे काय, इंचभर जमीनही देणार नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी ठणकावलं; गोव्याच्या अस्मितेसाठी सरकार आक्रमक

SCROLL FOR NEXT