cbi books three persons in connection with alleged ipl match fixing betting pakistan angle being probed Danik Gomantak
देश

आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात सीबीआयने तिघांना ठोकल्या बेड्या

फिक्सिंगचा पाकिस्तानशी संबंध

दैनिक गोमन्तक

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यांमध्ये फिक्सिंग आणि सट्टेबाजी केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये दिल्लीतील एक आणि हैदराबादमधील दोघांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांचा पाकिस्तानशी संबंध असण्याची शक्यता असून याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने तपास सुरू केला आहे. (cbi books three persons in connection with alleged ipl match fixing betting pakistan angle being probed)

सीबीआयच्या सूत्रांनी म्हटले आहे की 2019 मधील आयपीएल सट्टेबाजीचे स्ट्रिंग पाकिस्तानपर्यंत होते, पाकिस्तानकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे सामन्यांवर प्रभाव पडला होता. याप्रकरणी सीबीआयनेही गुन्हा दाखल केला असून त्यानंतर तिघांना ताब्यात घेतले आहे. IPL 2019 च्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 1 धावेने धुव्वा उडवून विजेतेपद पटकावले.

तपास यंत्रणेने पुढे सांगितले की, दिल्लीतील रोहिणी येथून अटक केलेल्या व्यक्तीचे नाव दिलीप कुमार आहे, तर गुरम वासू आणि गुराम सतीश यांना हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. हे लोक 2013 पासून त्यांचे नेटवर्क चालवत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT