Pm Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

Kisan Scheme: शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदी सरकारने उचलले 'हे' मोठे पाऊल, तुम्हीही म्हणाल...

Kisan Scheme: शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सातत्याने योजना राबवत आहे.

दैनिक गोमन्तक

Kisan Scheme: शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सातत्याने योजना राबवत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदतही केली जात आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळावा यासाठीही पावले उचलण्यात आली आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारकडून सातत्याने काम केले जात आहे. दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.

शेतकरी

शेतकऱ्यांच्या (Farmer) माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. दरम्यान, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. सोबतच या संदर्भात एक अभियानही राबवले जात आहे. वास्तविक, राष्ट्रीय खाद्यतेल मिशन-ऑइल पाम केंद्र सरकारद्वारे (Central Government) चालवले जात आहे. यासोबतच शेतकरी समृद्ध आणि सक्षम व्हावा यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे, त्यासाठीही हे अभियान राबवण्यात येत आहे.

शेती

आता कृषी विभागाने ट्विट करुन माहिती दिली आहे की, पाम तेलामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारद्वारे 'राष्ट्रीय खाद्यतेल मिशन-ऑइल पाम' चालवले जात आहे. भारत सरकार डाळी आणि तेलबियांच्या उत्पादन-उत्पादकतेला चालना देऊन शेतकऱ्यांना समृद्ध आणि सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहे.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन

या राष्ट्रीय खाद्यतेल मिशन-ऑइल पामच्या माध्यमातून सरकारला शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्याही मजबूत करायचे आहे. अशा स्थितीत कडधान्य-तेलबियांच्या उत्पादनाला चालना मिळेल, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही सुधारणा होऊन ते समृद्ध आणि सक्षम होण्याच्या दिशेने वाटचाल करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सात दिवसांचा थरारक ट्रेक! पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सर केले किलिमांजारो शिखर, ठरले भारतातील 'पहिले महापौर'!

Vijayanagara Empire Goa: राजा देवराय याने 'गोवा' आपल्या आधिपत्याखाली आणला, विजयनगर साम्राज्याचा इतिहास

IND vs ENG 3rd Test: टीम इंडियाने षटकारांच्या बाबतीत रचला इतिहास, 50 वर्ष जुना विक्रम काढला मोडीत

Beti Ferry Boat: 'बेती' फेरीबोट प्रकरणाबाबत धूसरता; सरकारकडे चौकशी अहवाल सादर, पण 'ते' कारण अद्याप गुलदस्त्यात

Goa Politics: विरोधकांमधील फूट पुन्हा उघड! 'त्या' बैठकीवरुन सरदेसाईंचे युरींवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT