Video
Viral Video: 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही', मंत्रिमंडळातून वगळण्याच्या चर्चेवरुन हळर्णकरांनी पत्रकारांचीच खेचली!
Goa News: आमचे मंत्रिपद अबाधित; 'त्या' केवळ वावड्या', अशा शब्दांत मंत्री फळदेसाई व मंत्री हळर्णकर यांनी शक्यता फेटाळल्या आहेत.
'आमचे मंत्रिपद अबाधित; 'त्या' केवळ वावड्या', अशा शब्दांत मंत्री फळदेसाई व मंत्री हळर्णकर यांनी शक्यता फेटाळल्या आहेत. मी मंत्री झाल्याच्या तिसऱ्या महिन्यापासून मला मंत्रिमंडळातून काढण्यात येणार आहे, अशा वावड्या उठत आहेत. त्यात तथ्य नाही. १९८८ साली सरपंच म्हणून निवडून आलो, तेव्हाचा नीळकंठ आजही तोच आहे. 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही', असे हळर्णकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.