S Jayshankar : पाकिस्तान दहशतवादाच्या धोरणात यशस्वी होणार नाही; जयशंकर यांनी घेतला समाचार!

पाकिस्तान भारताविरोधात सतत कुरापत्या करतो. गेल्या 10 वर्षांमध्ये पाकिस्तान पुरस्कृत अनेक दहशतवादी हल्ले भारतात झाले.

पाकिस्तान भारताविरोधात सतत कुरापत्या करतो. गेल्या 10 वर्षांमध्ये पाकिस्तान पुरस्कृत अनेक दहशतवादी हल्ले भारतात झाले. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा बनलाय. जम्मू काश्मीरमध्ये सतत घातपाताच्या घटना घडवून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या पाश्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेतला. संयुक्त राष्ट्रात आपल्या भाषणादरम्यान जयशंकर यांनी पाकिस्तानवर ताशेरे ओढले. पाकिस्तानने कितीही कुरापत्या करो पण दहशतवादाच्या धोरणात ते कधीही यशस्वी होणार नाहीत, असे म्हणत जयशंकर यांनी समाचार घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com