Video
आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video
Maem Goa rain: गोव्यात परतीच्या पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकरीराजा मोठ्या संकटात सापडला आहे
गोव्यात परतीच्या पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकरीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. सलग दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मये भागातील भातपीक पूर्णपणे आडवे झाले आहे. पीक काढणीच्या अगदी जवळ असताना आलेल्या या पावसामुळे, हातातोंडाशी आलेला भातपीक मातीत मिसळून पाण्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर नुकसानीचे चित्र उभे राहिले असून, बळीराजा सध्या मोठ्या चिंतेत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.