Last Village of India: कसे आहे भारताचे शेवटचे गाव? पाहा स्पेशल रिपोर्ट

Last Village of India In Ladakh: भारताच्या शेवटच्या गावातील शेती, व्यावसाय आणि जीवनशैलीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

केंद्रशासित प्रदेश लडाख मध्ये असणारे भारताचे शेवटचे गाव थांग येथील स्पेशल रिपोर्ट गोमन्तक टीव्हीच्या वतीने करण्यात आला आहे. यासह येथील गोबी बाबाची खास मुलाखत घेण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सीमेपासून जवळ असणाऱ्या गावातील लोकांचे राहणीमान कसे आहे, तेथील शेती, व्यावसाय आणि जीवनशैलीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com