Cumbarjua: बांधाला भगदाड पडल्याने शेतीत पाणीच पाणी! कुंभारजुवा येथील प्रकार; 2 दिवसात काम होणार सुरू

Cumbarjua bandh breach: कुंभारजुवा येथील बांधाला भगदाड पडल्याने नदीचे पाणी शिरल्याने शेती नष्ट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Cumbarjua bandh breach flood

कुंभारजुवा येथील बांधाला भगदाड पडल्याने नदीचे पाणी शिरल्याने शेती नष्ट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यासाठी सरकारकडून त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी टीएमसीचे समन्वयक समील वळवईकर यांनी केली. वळवईकर यांनी रविवारी सकाळी पीडित शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी वळवईकर यांनी या सगळ्यांसाठी तलाठी जबाबदार असल्याची आरोप केला. तलाठ्याने बांधांची पाहणी करून आवश्यक उपाय करण्याची माहिती महसूल खात्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले पाहिजे, परंतु येथे ते करण्यात आले नाही, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com