IND vs SA: अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवर बोलले कोच राठोड

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावानंतर माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवर सातत्याने टीका होत आहे.
Ind vs SA: Coach vikram rathour speaks on Ajinkya Rahanes batting
Ind vs SA: Coach vikram rathour speaks on Ajinkya Rahanes batting Dainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात लवकर बाद झाल्याने टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवर सातत्याने टीका होत आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या रहाणेला केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. (Ind vs SA: Coach vikram rathour speaks on Ajinkya Rahanes batting)

रहाणेने केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ नऊ धावा केल्या, जेव्हा तो दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ आटोपल्यानंतर टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर (vikram rathour) यांनी रहाणेच्या फॉर्मबद्दल मोकळेपणाने आपले मत व्यक्त केले. संघ व्यवस्थापन इतर कोणत्याही फलंदाजाला संधी देण्यापूर्वी रहाणेला आणखी एक संधी देऊ इच्छित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ind vs SA: Coach vikram rathour speaks on Ajinkya Rahanes batting
विराट कोहली-राहुल द्रविडला टीम इंडियात करावा लागणार मोठा बदल

“संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून या डावात चांगली धावसंख्या उभारण्याची अपेक्षा आहे. मी एवढेच म्हणू शकतो की एखाद्या खेळाडूला संघ व्यवस्थापन अधिक संधी देते. सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडिया अवघ्या 223 धावांवर ऑलआऊट झाली. जसप्रीत बुमराहने दिवसाचा खेळ संपेपर्यंत डीन एल्गरच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला होता. दक्षिण आफ्रिकेने एका विकेटवर १७ धावा केल्या आहेत, असे भारताचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवर सातत्याने टीका होत आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या रहाणेला केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. रहाणेने केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ नऊ धावा केल्या, जेव्हा तो दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ आटोपल्यानंतर टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी रहाणेच्या फॉर्मबद्दल मोकळेपणाने आपले मत व्यक्त केले. संघ व्यवस्थापन इतर कोणत्याही फलंदाजाला संधी देण्यापूर्वी रहाणेला आणखी एक संधी देऊ इच्छित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"राहाणेला आणखी किती संधी दिली जातील याबाबत आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. तो सर्वोत्तम प्रयत्न करत आहे, तो नेटमध्ये चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. या मालिकेत त्याने एक-दोन महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत. आता तो त्याच्या स्कोअरला मोठ्या स्कोअरमध्ये कसे रूपांतरित करतो ही एक गोष्ट चिंताजनक आहे परंतु मला वाटते की तो त्यासाठी प्रयत्न करत आहे," असे राठोड म्हणाले.

Ind vs SA: Coach vikram rathour speaks on Ajinkya Rahanes batting
IPL 2022 मध्ये 6 वर्षांनंतर पुनरागमन करणार ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज

संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून या डावात चांगली धावसंख्या उभारण्याची अपेक्षा आहे. एवढेच म्हणू शकतो की एखाद्या खेळाडूला संघ व्यवस्थापन अधिक संधी देते. सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडिया अवघ्या 223 धावांवर ऑलआऊट झाली. जसप्रीत बुमराहने दिवसाचा खेळ संपेपर्यंत डीन एल्गरच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला आहे. दक्षिण अफ्रीका एका विकेटवर 17 धावा केल्या आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com