Facebook/@SushantSinghRajput
मनोरंजन

सुशांत सिंह राजपुतचे Facebook Account पुन्हा अ‍ॅक्टिव

सुशांतच्या मृत्यूनंतरही लोक त्याला सोशल मिडियावर (Social Media) फॉलो करतात.

दैनिक गोमन्तक

आजसुद्धा लोक बॉलीवुडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आकस्मित निधनाला विसरू शकले नाहीत. त्याच्या जाण्याला एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला गेला तरी तो अजूनही लोकांच्या आठवणीमध्ये आहे. सुशांतच्या मृत्यूनंतरही लोक त्याला सोशल मिडियावर (Social Media) फॉलो करतात. तसेच अनेकदा त्याच्या जुन्या पोस्ट पाहून भावुकसुद्धा होतात. नुकतेच सुशांतचे फेसबुक अकाऊंट (facebook Account) एका वर्षांनंतर सक्रिय (Active) झाल्याने लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

Sushant Singh Rajput

सुशांत सिंह राजपुतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. नुकतेच या दिवंगत अभिनेत्याचे फेसबुक अकाऊंट अचानक सक्रिय झाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. सुशांत सिंह राजपुतच्या फेसबुक प्रोफाईलचा फोटो (Facebook Profile ) बदलण्यात आल्याचे पाहून त्याचे चाहते पुन्हा भावुक झाले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे.

सुशांत सिंह राजपुत 14 जून 2020 रोजी त्याच्या वांद्रे फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी याला आत्महत्या म्हटले होते, तर रियाचा दावा आहे की सुशांत डिप्रेशनमध्ये होता. तर दुसरीकडे, सुशांतचे कुटुंब आणि चाहते म्हणतात की सुशांतची हत्या झाली आहे. सध्या या प्रकरणात तपास सीबीआय करत आहे. गेल्या एका वर्षांपासून त्याचे चाहते सुशांतला न्याय देण्याची मागणी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT