Alia Bhatt- Ranbir Kapoor  Instagram
मनोरंजन

आलिया-रणबीरच्या लग्नाचं रिसेप्शन रद्द!

आलिया-रणबीरने त्यांच्या नव्या आयुष्याला आनंदाने सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. यानंतर दोघांनीही मीडियासमोर येवून लग्नाचा खास लूक दाखवला आहे. आलियाने (Alia Bhatt) इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नसोहळ्याचे खास फोटो देखील शेअर केले आहेत. आलिया आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

काल कपूर आणि भट्ट परिवार एकत्र आले. यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी खूप खास ठरला आहे. अखेर आलिया कपूर परिवाराची सून झाली. आलिया-रणबीरने त्यांच्या नव्या आयुष्याला आनंदाने सुरुवात केली. त्याचवेळी आता त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार नसल्याची माहिती दिली आहे. या गोष्टीबद्दल नीतू कपूरने (Nitu Kapoor) स्वतः माहिती दिली आहे.

* नीतू कपूर म्हणाल्या...

रणबीर आलियाच्या लग्नाचे सर्व विधी आटोपल्यानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि मुलगी रिद्धिमा आणि जावई भरत साहनीसोबत मीडियासमोर आल्या. त्यांनी पापाराझींचे मनापासून आभार मानले. तसेच आलिया-रणबीरवर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याशिवाय त्यांना रिसेप्शनबाबत विचारण्यात आले तेव्हा, नीतू कपूर यांनी रिसेप्शन होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आणि म्हणाल्या सगळं झालं आता तुम्ही आरामात घरी जाऊन आराम करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

गुंड जेनिटोची दिवाळी तुरुंगातच; रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी सर्व संशयितांना 31 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

SCROLL FOR NEXT