Big Boss 16 Dainik Gomantak
मनोरंजन

Big Boss 16 : अब्दु रोजिकने प्रियांका आणि टीनाला मागे टाकत मारली बाजी..टॉप 5 मध्ये मिळवलं पहिल्या क्रमांकावर स्थान

बिग बॉस 16 च्या टॉप 5 स्पर्धकांची नावं जाहीर झाली असुन यात अब्दु रोजिकने पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे

Rahul sadolikar

बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. बिग बॉसच्या टॉप 5 स्पर्धकांची नावं जाहीर झाली असुन त्यात फॅन्सच्या लाडक्या अब्दु रोजिकने बाजी मारली आहे. त्याने प्रियांका आणि टीनाला मागे टाकत टॉप 5 च्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे.

लोकप्रियतेच्या बाबतीत अब्दु रोजिकने प्रियांका चौधरीलाही मागे टाकले आहे. प्रियांकावर नेहमी इतरांच्या बाबतीत ढवळाढवळ करण्याचा आरोप केला जातो.

मागच्या एका एपिसोडमध्ये अब्दु रोजिकला काही काळ शोमधुन बाहेर पडावं लागेल असं सांगितलं तेव्हा सगळे स्पर्धक भावुक झाले होते. अब्दु रोजिक काही काळ बाहेर जाणार हे कळताच सगळ्याच स्पर्धकांना वाईट वाटलं होतं. इतकंच नाही तर काही प्रेक्षकांनाही अब्दु रोजिक काही काळसुद्धा शोच्या बाहेर पडणं आजिबात आवडलं नाही.

अब्दु रोजिक हा बिग बॉसच्या घरी आल्यापासुन सगळ्यांचा लाडका झाला. अगदी सलमानसुद्धा अब्दुच्या क्युटनेसचा चाहता आहे.

आता अब्दुने ऑरमॅक्स मीडियाने जाहीर केलेल्या पॉप्युलरिटीच्या यादीत स्ठान मिळवले आहे. आणि नुसते स्थान मिळवले नाही तर या यादीत आपलं पहिलं स्थान पक्कं केलं आहे. या यादीतल्या दुसऱ्या स्थानावर एमसी स्टॅन, तिसऱ्या स्थानावर प्रियांका चौधरी, चौथ्या स्थानावर शिव ठाकरे तर पाचव्या स्थानावर शालिन भनोट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT