केंद्रीय मंत्रीमंडळानंतर आता राज्याच्या मंत्रीमंडळात लवकरच बदल होणार आहे.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज्याच्या मंत्रीमंडळात देखील लवकरच बदलाचे वारे

काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. यात एका राज्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. यात एक मंत्री आदीवासी भागातील असून एक मुंबईतील आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रीमंडळानंतर (central Cabinet आता राज्याच्या मंत्रीमंडळात (state cabinet) लवकरच बदल (Change) होणार आहे. यात काँग्रेसच्या (Congress) दोन मंत्र्यांना (ministers) नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. यात एका राज्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. यात एक मंत्री आदीवासी भागातील असून एक मुंबईतील आहे. याबाबत दिल्लीत जोरदार चर्चा सुरु आहेत. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलून हा बदल करण्य़ात येईल. काँग्रेसमधून सतेज पाटील, के.सी.पाडवी यांची नावे मंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मंत्री पद मिळणार का, याबाबत चर्चा आहे. पण पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचे काम करुन पक्ष बांधणीस हातभार लावावा असे काँग्रेसच्या नेत्यांन वाटत आहे. त्यामुळे केंद्रप्रमाणे राज्यातील मंत्री मंडळात कोणाचा नंबर लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT