'Social Media Lab' activated in Maharashtra; 3,000 posts inciting communal tensions deleted Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात ‘सोशल मीडिया लॅब’ सक्रिय, 61 जणांना अटक

जातीय तेढ भडकवणाऱ्या 3 हजार पोस्ट हटवल्या

दैनिक गोमन्तक

मुंबई पोलिसांनी सोमवारी सांगितले की, महाराष्ट्रात जातीय तणाव भडकावणाऱ्या सोशल मीडिया पोस्टचा मागोवा घेण्यासाठी 'सोशल मीडिया लॅब' सक्रिय करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अशा सुमारे 3,000 पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे परवानगी घेऊनच नाशिकमधील (Nashik) धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ('Social Media Lab' activated in Maharashtra; 3,000 posts inciting communal tensions deleted)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सोमवारी सांगितले की, महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण करणाऱ्या पोस्टवर नजर ठेवण्यासाठी 'सोशल मीडिया लॅब' सक्रिय करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी पुढे सांगितले की, आतापर्यंत अशा सुमारे 3,000 पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. रामनवमी उत्सवादरम्यान हिंसाचार भडकवल्याच्या आरोपावरून आतापर्यंत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

“मानखुर्दमध्ये दोन समाजातील सदस्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेत एकूण 30 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत विविध प्रकरणांमध्ये एकूण 61 जणांना अटक करण्यात आली आहे,” असे मुंबई पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT