Executive Lounge at Ratnagiri Railway Station Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railway: कोकण रेल्वेची 8 स्थानकं होणार अपडेट, विमानतळासारखी मिळणार सुविधा; गोव्यातील एक स्थानकाचा समावेश

Konkan Railway Update: रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीसह खेड आणि चिपळूण या रेल्वे स्थानकांवर विशेष अतिथी कक्ष सुरु करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Konkan Railway

सावंतवाडी: कोकण रेल्वेच्या लोहमार्गावरील आठ रेल्वे स्थानकं अपडेट होणार असून, या स्थानकांवर प्रवाशांना विमानतळासारखी सुविधा मिळणार आहे. कोकण रेल्वे प्रवाशांच्या विश्रांतीसाठी लवकरच विशेष अतिथी कक्ष उभारणार आहे. यात गोव्यातील एका रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.

विमानतळावर प्रवाशांना विश्रांती करण्यासाठी वातानुकूलित कक्षाची सुविधा मिळते. अशाच प्रकारची सुविधा आता कोकण रेल्वेच्या आठ मार्गावर मिळणार आहे. यासाठी कोकण रेल्वे एक्झिक्यूटिव्ह लाऊंज म्हणजेच विशेष अतिथी कक्ष उभारण्याचे ठरवले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीसह खेड आणि चिपळूण या रेल्वे स्थानकांवर विशेष अतिथी कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्यानंतर आता आणखी आठ स्थानकांवर विशेष अतिथी कक्ष उभारला जाणार आहे.

कोणत्या आठ स्थानकांवर उभारला जाणार विशेष अतिथी कक्ष

१) माणगाव

२) कणकवली

३) कुडाळ

४) सावंतवाडी रोड

५) करमळी

६) भटकळ

७) कारवार

८) मुर्डेश्वर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT