India Vs Australia third test Australia declared on 312 runs India needs 407 runs to win 
क्रीडा

INDvsAUS : बॉर्डर-गावसकर मालिकेच्या तिसऱ्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड, टीम इंडिया अडचणीत

वृत्तसंस्था

सिडनी : बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी भारताला ४०७ धावांचं आव्हान दिलेलं आहे. आज ९४ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियानं आपला दुसरा डाव ३१२ धावांवर घोषित केला. कालप्रमाणेच आजही क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांचा चीम इंडियाला मोठा फटका बसला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना अनेक वेळा जीवनदान दिल्यामुळे हा सामना जिंकणे टीम इंडियासाठी खडतर ठरणार आहे. 

फलंदाजी करताना जाडेजाच्या बोटाला दुखपत झाल्यामुळे रविंद्र जाडेजाची हि मालिका खेळू शकणार नाही. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भारताला त्याची उणाव भासल्याचे स्पष्टपणे जाणवले. यामुळे टीम इंडियाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.  

सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया वरचढ ठरलं होतं. आज त्यांनी सामन्यावर पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाकडून कॅमरुन ग्रीन (८४), स्मिथ (८१) आणि लाबुशेन (७३) यांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने ३१२ धावा केल्या. भारताकडून नवदिप सैनी आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 2 बळी  घेतले.

अधिक वाचा :

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT