India Vs Australia third test Australia declared on 312 runs India needs 407 runs to win 
क्रीडा

INDvsAUS : बॉर्डर-गावसकर मालिकेच्या तिसऱ्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड, टीम इंडिया अडचणीत

वृत्तसंस्था

सिडनी : बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी भारताला ४०७ धावांचं आव्हान दिलेलं आहे. आज ९४ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियानं आपला दुसरा डाव ३१२ धावांवर घोषित केला. कालप्रमाणेच आजही क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांचा चीम इंडियाला मोठा फटका बसला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना अनेक वेळा जीवनदान दिल्यामुळे हा सामना जिंकणे टीम इंडियासाठी खडतर ठरणार आहे. 

फलंदाजी करताना जाडेजाच्या बोटाला दुखपत झाल्यामुळे रविंद्र जाडेजाची हि मालिका खेळू शकणार नाही. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भारताला त्याची उणाव भासल्याचे स्पष्टपणे जाणवले. यामुळे टीम इंडियाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.  

सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया वरचढ ठरलं होतं. आज त्यांनी सामन्यावर पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाकडून कॅमरुन ग्रीन (८४), स्मिथ (८१) आणि लाबुशेन (७३) यांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने ३१२ धावा केल्या. भारताकडून नवदिप सैनी आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 2 बळी  घेतले.

अधिक वाचा :

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Recyclable Waste Scheme Goa: रिकाम्या बाटल्या द्या, पैसे घ्या! सरकारचा हरित उपक्रम; ‘गोवा डिपॉझिट रिफंड स्कीम’ एक एप्रिलपासून

Arvind Kejriwal: "गोव्याचा आवाज बना, संघटना मजबूत करा"! केजरीवालांनी दिला मंत्र; पदाधिकाऱ्यांसोबत संवाद बैठका

Goa News: दारू पिऊन चालवली बस, घातली ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर! म्हापशातील घटनेने खळबळ; बसचालकावर दंडाची कारवाई

Budget 2026: सामान्यांना महागाईतून दिलासा मिळणार? काय स्वस्त अन् काय महाग होणार? जाणून घ्या बजेटशी संबंधित मोठ्या अपेक्षा

Smart City Panaji: पणजी स्‍मार्ट सिटीबाबत मोठी बातमी! आतापर्यंत 1043 कोटी रुपये खर्च; अजून 8 कोटी लागणार

SCROLL FOR NEXT