क्रीडा

Ind Vs Pak Asia Cup 2022: पाकिस्तानला विजयासाठी 182 धावांचे आव्हान, विराटचे 60 धावांचे योगदान

गोमन्तक डिजिटल टीम

आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला विजयासाठी 182 धावांचे आव्हान दिले आहे. विराट कोहलीने केलेल्या दमदार 60 धावांच्या जोरावर सात गड्याच्या बदल्यात भारतीय संघाने 181 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तान या आव्हानाचा कसा पाठलाग करणार आणि भारतीय गोलंदाज पाकिस्तान फंलदाजांना रोखण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (Asia Cup 2022) (India Pakistan) दुसऱ्यांदा आमने-सामने आले आहेत. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने प्रथम फंलदाजी करत 81 धावांपर्यंत मजल मारली. मागील सामन्यासारखा हा सामना देखील रंजक होणार असं दिसतयं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT