क्रीडा

Ind Vs Pak Asia Cup 2022: पाकिस्तानला विजयासाठी 182 धावांचे आव्हान, विराटचे 60 धावांचे योगदान

गोमन्तक डिजिटल टीम

आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला विजयासाठी 182 धावांचे आव्हान दिले आहे. विराट कोहलीने केलेल्या दमदार 60 धावांच्या जोरावर सात गड्याच्या बदल्यात भारतीय संघाने 181 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तान या आव्हानाचा कसा पाठलाग करणार आणि भारतीय गोलंदाज पाकिस्तान फंलदाजांना रोखण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (Asia Cup 2022) (India Pakistan) दुसऱ्यांदा आमने-सामने आले आहेत. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने प्रथम फंलदाजी करत 81 धावांपर्यंत मजल मारली. मागील सामन्यासारखा हा सामना देखील रंजक होणार असं दिसतयं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colavale Jail Brawl: कोलवाळ जेलमध्ये राडा; 8 ते 10 कैद्यांकडून अंडर ट्रायल कैद्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण

Viral Video: रेल्वे स्टेशनवर 'बेल्ट वॉर'! वंदे भारतमधील IRCTC कर्मचाऱ्यांची तुंबळ हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs AUS 3rd ODI: सिडनी वनडेत कोणाला संधी, कोणाला डच्चू? मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठे बदल

माजी खाणपट्टाधारकांना खनिज विक्रीस परवानगी; गोवा सरकारचा डंप पॉलिसीअंतर्गत महत्वाचा निर्णय

सात दिवसानंतर चौथा बळी; रासई लोटली स्फोटात जखमी बिहारच्या कामागाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT