क्रीडा

Ind Vs Pak Asia Cup 2022: पाकिस्तानला विजयासाठी 182 धावांचे आव्हान, विराटचे 60 धावांचे योगदान

गोमन्तक डिजिटल टीम

आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला विजयासाठी 182 धावांचे आव्हान दिले आहे. विराट कोहलीने केलेल्या दमदार 60 धावांच्या जोरावर सात गड्याच्या बदल्यात भारतीय संघाने 181 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तान या आव्हानाचा कसा पाठलाग करणार आणि भारतीय गोलंदाज पाकिस्तान फंलदाजांना रोखण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (Asia Cup 2022) (India Pakistan) दुसऱ्यांदा आमने-सामने आले आहेत. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने प्रथम फंलदाजी करत 81 धावांपर्यंत मजल मारली. मागील सामन्यासारखा हा सामना देखील रंजक होणार असं दिसतयं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT