Smart Phone Side Effects: अशाप्रकारे तुमच्या आरोग्यावर होऊ दुष्परिणाम

 

Dainik Gomantak

लाइफस्टाइल

Smart Phone Side Effects: अशाप्रकारे तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात दुष्परिणाम

आपल्याला किमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते परंतु स्मार्टफोनच्या (Smart Phone) अतिवापरामुळे लोकांची निद्रानाश झाली आहे.

Puja Bonkile

आजचे युग हे डिजिटल (Digital) म्हणून ओळखले जाते. या युगात मोबाइल (Mobile) हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे . यामुळे जगाच्या पाठीवर असलेल्या कुठल्याही व्यक्तीशी तुम्ही संपर्क साधू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का मोबाइलमुळे तुमच्या आरोग्यावर (Health) वाईट परिणाम होऊ शकतात. मोबाइलवर (Mobile) सारखे स्क्रोल केल्याने मान आणि डोळ्याचे (Eyes) आजार उद्भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया मोबाईलच्या अतिवापरामुळे कोणते आजार होऊ शकतात.

मोबाईलमुळे डोळ्यांचे विकार वाढले...

डोळे हा शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे. स्मार्ट फोनचा (Mobile) अतीवर केल्ल्याने डोळे खराब होऊ शकतात. यामुळे अंधुक दिसणे, डोळ्यात पाणी येणे, डोळे कोरडे पडेन अशा समस्या निर्माण होतात. डोळ्यांना विश्रांती गरज असते. यामुळे स्मार्ट फोनचा अतिवापर टाळावा.

* (Samrt Phone) स्मार्ट फोनचा अतिवापर केल्याने निद्रानाश होऊ शकते. आपल्या शरीराला 7 ते 8 तासाची झोप आवश्यक असते.

* स्मार्ट फोनचा अतिवापर केल्याने निद्रानाश होऊ शकते. आपल्या शरीराला ७ ते ८ तासाची झोप आवश्यक असते. मोबाईल आणि इंटरनेटवर तासंतास बसल्याने पोटाच्या आणि आरोग्याशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात

*आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर खूप उशिरापर्यंत मोबाइल पाहू नये, झोपेतून उठल्यावर मोबाइल पाहणे टाळावे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT