Children Day संबंधित या पाच गोष्टी माहिती असने आवश्यक  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Children Day संबंधित या पाच गोष्टी माहिती असने आवश्यक

14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

बालदिन दरवर्षी 14 नोव्हेंबर ला साजरा केला जातो. परंतु 1964 पूर्वी बालदिन 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात होता आणि हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी चिन्हांकित केला आहे. त्याचा वेळी, भारतात प्रथमच 1956 साली बालदिन साजरा करण्यात आला.

भारताच्या संसदेत बालदिन 20 नोव्हेंबर एवजी 14 नोव्हेंबर रोजी साजरा करण्याचा ठराव आणण्यात आला, ज्यामध्ये ही तारीख बदलण्यात यावी असे नमूद करण्यात आले होते.त्यानंतर हा ठराव मंजूर करून बालदिनाची तारीख बदलण्यात आली आणि तेव्हापासून दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा केला जाऊ लागला.

1964 मध्ये पंडित जवहारलाल नेहरू यांचे निधन झाले, त्यानंतर हा दिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी 14 नोव्हेंबरची निवड करण्यात आली.

जगात सुमारे 50 देश असे आहेत जे 1 जूनला बालदिन साजरा करता. तर काही देशांमध्ये आज सुद्धा 20 नोव्हेंबरला बालदिन साजरा करतात.

ब्रिटन हा एकमेव असा देश आहे जिथे बालदिन साजरा केला जात नाही. त्याच वेळी, 14 नोव्हेंबररोजी भारतात सार्वजनिक सुट्टी नसते. तसेच या दिवशी शाळांमध्ये अनेक सांस्कृतिक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Elder Abuse: "वडिलांचा छळ करणाऱ्या मुलगा-सुनेला घरातून बाहेर काढा!" लंडनस्थित मुलीची थेट पोलिसांकडे आक्रमक मागणी

Tuyem Health Centre: तुये आरोग्य केंद्रातील कामे पूर्ण करा; नागरिक कृती समितीतर्फे आरोग्य विभागाला निवेदन

Wari: विठ्ठलनामाचा गजर, पंढरीकडे वारकऱ्यांची वाटचाल; पिळगाव येथून प्रथमच निघाली पायीवारी, महिलांसह एकूण 160 जणांचा सहभाग

Elton D Costa: "विठ्ठल-रखुमाईच्या चरणी समाजाच्या सुख-समृद्धीसाठी साकडं!" आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी भक्तीभावाने घेतले दर्शन

Goa Agriculture: "सुपीक शेतजमिनींवर एकही प्रकल्प नकोच!" दुधाला तातडीने हमीभाव वाढ द्या ,भारतीय किसान संघाचा सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT