Holi Special Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi Festival 2022: गोड पदार्थ खायचे आहेत? बिनधास्त खा! त्याआधी 'या' उपायांचा करा वापर

मेथी दाणे मधुमेहावर खूप फायदेशीर ठरतात.

दैनिक गोमन्तक

रंगांचा उत्सव म्हणजे होळी! या दिवशी एकमेकांना रंग लावून हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकाच्या गोड पदार्थ बनवले जातात. पण ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांच्यावर गोड पदार्थ खाण्यावर बंधने असतात. पण तुम्ही घरगुती उपायांचा वापर करून मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकता आणि होळीला (Holi) गोड पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता.

मेथी दाणे माधुमेहावर अतिशय गुणकारी मानले जाते. मग तुम्ही मेथीची हिरवी भाजी खा अथवा मेथी दाण्याचे पाणी प्या तुम्हाला फायदाच होईल. मेथीची हिरवी भाजी रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. यात औषधीयुक्त घटक असतात. यामुळे मेथी खाणे आपल्या आरोग्यासाठी (Health) लाभदायी असते.

* मेथी दाण्याचे पाणी कसे बनवायचे

एक चमच मेथीचे दाणे रात्री एक वाटी पाण्यात भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही या पाण्याचे उपाशी पोटी सेवन करू शकता.यामुळे मधुमेहावर (Diabetes) नियंत्रण ठेवता येते.

* इतर फायदे

* मेथी दाण्याचे पाणी पिल्यास वजन नियंत्रित राहते.

* मेथीचे सेवन केल्याने शरीराची पचन संस्था सुरळीत कार्य करते. यामुळे ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत त्यानाई मेथीचे सेवन अवश्य करावे.

* मासिक पाळीत महिलांनी मेथी दाण्याचे पाणी पिल्यास या काळात होणाऱ्या वेदना कमी होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT