Water In Ear Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Water In Ear: कानात पाणी गेल्यास घ्या योग्य काळजी

पावसाळ्यात कानात पाणी गेल्यास सोप्या पध्दतींचा वापर करून कान स्वच्छ करावे.

दैनिक गोमन्तक

अनेक वेळा आंघोळीच्या वेळी पाणी कानात जाते. जरी ही एक सामान्य समस्या आहे, परंतु कधीकधी कानात पाणी गेल्याने जखूप वेदना होतात.पाण्यामुळे संसर्ग होण्याचाही धोका असतो. म्हणूनच कानातले पाणी काढून टाकणे खूप महत्वाचे आहे.

कानातले पाणी काढण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात. त्यामुळे कानाला इजा होण्याचा धोका असतो. जर तुम्हाला कानातले पाणी काढायचे असेल तर तुम्ही यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब करू शकता. चला जाणून घेऊया या उपायांबद्दल-

इअर बड्सचा वापर

जर काही कारणाने कानात पाणी गेले असेल तर तुम्ही यासाठी इअर बड्सचा वापरू शकता. यासाठी ड्राय इअर बड घ्या, कानात काळजीपूर्वक घालून पाणी सोकल्या जाईल.यामुळे कानाचा नेहमी कान स्वच्छ करतांना काळजी घ्यावी.

झोपून पाणी काढावे

कानातून पाणी काढून टाकण्यासाठी तुम्ही काही वेळ झोपू शकता. ज्या कानात पाणी गेले आहे त्या बाजूला झोपा. साधारण २ ते ३ मिनिटे त्या बाजूला पडून राहिल्यास कानातून पाणी येऊ शकते.

उडी मारावी

जर पाणी कानात गेले असेल तर थोडी उडी मारा. उडी मारून लगेच कानातून पाणी येऊ शकते. याशिवाय तुम्ही 2 ते 3 मिनिटे रनिंग देखिल करू शकता. यामुळे काही वेळा कानातुन पाणी येण्याची शक्यता असते, किंबहुना धावताना कान थोडे हलतात, त्यामुळे पाणी बाहेर येऊ शकते.

लक्षात ठेवा या पद्धतींनी कानातून पाणी येत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण कानात पाणी गेल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Dacoity: बायणा दरोड्याचा सूत्रधार भेळपुरीवाला! महाराष्ट्र, ओडिशातून 6 संशयितांना अटक

Goa Politics: 'मी चाललोय, काहीतरी रंजक घडेल!',आरजीच्या पाठोपाठ पालेकरांची दिल्लीवारी; Watch Video

अग्रलेख: '...आंबेडकरांच्या 'संघराज्या'च्या व्याख्येने गोव्याला दिली वेगळी ओळख!

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

SCROLL FOR NEXT