Egg  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

चाळीशीनंतर अंडी खाणं आरोग्यदायी असू शकते का?

वयस्कर लोकांचे स्नायू बळकट करण्यासाठी अंडी खाणे चांगले मानले जाते.

दैनिक गोमन्तक

धावपळीच्या काळात आरोग्य निरोगी राहण्यासाठी सकस आहारावर लक्ष दिले पाहिजे. अंडी (Egg) प्रत्येक वयोगटातील लोकांचा आवडता पदार्थ आहे. अंडीमध्ये विविध पोषक घटक असतात. पण एका ठराविक वयानंतर हाडे कमजोर होतात. यामुळे वाढत्या वयाच्या तसेच वयस्कर लोकांसाठी अंडी खाणे आवश्यक असते. यामुळे आरोग्य निरोगी (Health) राहण्यास मदत मिळते.

अंड्यामध्ये (Egg) प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. एका उकडलेल्या अंड्यामध्ये 77 कॅलरीज, 0.6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 5.3 ग्रॅम फॅट, 212 मिलिग्राम कोलेस्ट्रॉल, 6.3 ग्रॅम प्रथिने, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी 5, फॉस्फरस आणि सेलेनियम यांचा समावेश आसतो.

Egg

* वयाच्या चाळशीनंतर अंडी खाणे आरोग्यदायी

वयाच्या चाळीशीनंतर आपल्या शरीरातील स्नायू मजबूत करण्यासाठी अंडी खाणे चांगले मानले जाते. अंडी (Egg) खाल्याने आपल्या शरीराला पोषक घटक मिळतात. तसेच अड्यांमध्ये ल्युसीन, अमिनोचे प्रमाण अधिक असते. अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असल्याने आरोग्याला (Health) अनेक फायदे होतात. आरोग्य तज्ञांच्या मते, वयस्कर व्यक्तीनी आठवड्यातून किमान 7 अंड्याचे सेवन करावे. कारण त्यांना आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT