Goa Monsoon Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: गोव्यातील प्रमुख धरणांमध्ये किती पाणी शिल्लक आहे? जाणून घ्या...

पाणी टंचाई जाणवणार

Akshay Nirmale

Goa Monsoon: गोव्यात मॉन्सून दाखल झाला असला तरी पावसाने ओढ दिली आहे. बिपरजॉय वादळामुळे मॉन्सून गोव्यात वेगाने दाखल तर झाला, मात्र गेल्या काही दिवसांत राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.

त्याचा परिणाम राज्यातील जलसाठ्यांवर झाला असून धरणांमध्ये खूप कमी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

पावसाला सुरवात न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेतच पण अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. सध्या गोव्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या अंजुणे धरणात केवळ 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

तर आमठाणे धरणात 40 दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. ओपा येथे दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

असा आहे गोव्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा

अंजुणे -------------- 3 टक्के

आमठाणे ---------- 41 टक्के

साळावली -------- 21 टक्के

चापोली ----------- 41 टक्के

पंचवाडी ---------- 02 टक्के

गावणे ------------ 36 टक्के

तिलारी------------ 96 टक्के

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माने टी-20 मध्ये रचला इतिहास, कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला; मॅक्सवेललाही पछाडलं

SCROLL FOR NEXT