Goa Monsoon Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: गोव्यातील प्रमुख धरणांमध्ये किती पाणी शिल्लक आहे? जाणून घ्या...

पाणी टंचाई जाणवणार

Akshay Nirmale

Goa Monsoon: गोव्यात मॉन्सून दाखल झाला असला तरी पावसाने ओढ दिली आहे. बिपरजॉय वादळामुळे मॉन्सून गोव्यात वेगाने दाखल तर झाला, मात्र गेल्या काही दिवसांत राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.

त्याचा परिणाम राज्यातील जलसाठ्यांवर झाला असून धरणांमध्ये खूप कमी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

पावसाला सुरवात न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेतच पण अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. सध्या गोव्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या अंजुणे धरणात केवळ 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

तर आमठाणे धरणात 40 दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. ओपा येथे दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

असा आहे गोव्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा

अंजुणे -------------- 3 टक्के

आमठाणे ---------- 41 टक्के

साळावली -------- 21 टक्के

चापोली ----------- 41 टक्के

पंचवाडी ---------- 02 टक्के

गावणे ------------ 36 टक्के

तिलारी------------ 96 टक्के

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: खेळपट्टी की मृत्यूचा सापळा? हेल्मेटला चेंडू लागताच फलंदाज जमिनीवर कोसळला अन् थेट रुग्णालयात पोहोचला; धोकादायक पीचमुळे सामना रद्द

Strait of Hormuz Ship Attack: "धमकावणं सोडा, आता थेट कृती!" इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचा होर्मुझमध्ये राडा; ओमानजवळ कंटेनर शिपवर अंदाधुंद फायरिंग

स्त्रियांवर होणारे अत्याचार कधी थांबणार? कुडचडेच्या घटनेने समाजाचा चेहरा विद्रूप; खापर फोडण्यात आपण 'माहीर', पण जबाबदारी कुणाची?

भळभळती आठवण- संपादकीय

24 एप्रिलपर्यंत खट्टरला अटक करा! सरदेसाईंचा सरकारला अल्टिमेटम, म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसापूर्वी कारवाई न झाल्यास आंदोलन छेडणार!"

SCROLL FOR NEXT