Goa Monsoon Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: गोव्यातील प्रमुख धरणांमध्ये किती पाणी शिल्लक आहे? जाणून घ्या...

Akshay Nirmale

Goa Monsoon: गोव्यात मॉन्सून दाखल झाला असला तरी पावसाने ओढ दिली आहे. बिपरजॉय वादळामुळे मॉन्सून गोव्यात वेगाने दाखल तर झाला, मात्र गेल्या काही दिवसांत राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.

त्याचा परिणाम राज्यातील जलसाठ्यांवर झाला असून धरणांमध्ये खूप कमी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

पावसाला सुरवात न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेतच पण अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. सध्या गोव्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या अंजुणे धरणात केवळ 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

तर आमठाणे धरणात 40 दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. ओपा येथे दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

असा आहे गोव्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा

अंजुणे -------------- 3 टक्के

आमठाणे ---------- 41 टक्के

साळावली -------- 21 टक्के

चापोली ----------- 41 टक्के

पंचवाडी ---------- 02 टक्के

गावणे ------------ 36 टक्के

तिलारी------------ 96 टक्के

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT