Subhash Shirodkar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: समुद्र किनारी जमिनीच्या रक्षणासाठी निधीची मागणी करणार - शिरोडकर

Goa Beach: जमिनींचे सर्वेक्षण केला जाणार असून अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल.

दैनिक गोमन्तक

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनारी भागातील 50 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून ती वाचवण्यासाठी अहवाल तयार केला जाईल. हा अहवाल केंद्र आणि जागतिक बँकेला सादर करून त्यांच्याकडून कामासाठी निधी मागणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

पर्वरी येथे मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळापासून चालत आलेल्या बांध प्रणालीकडे दुर्लक्ष केल्याने, तसेच हवामानात बदल झाल्याने जमीन पाण्याखाली जाण्यासाठी दोन प्रमुख कारणे आहेत.या जमिनींचे सर्वेक्षण केला जाणार असून अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल.

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील कालव्यातून 15 नोव्हेंबरपर्यंत पाणी सोडले जाईल. याचा लाभ सांगे, केपे, काणकोण, फोंडा, सत्तरी, पर्ये, वाळपई आणि डिचोली गावांतील सुमारे 1500 शेतकऱ्यांना मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: दुचाकीस्वारावर झाड कोसळले

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT