Subhash Shirodkar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: समुद्र किनारी जमिनीच्या रक्षणासाठी निधीची मागणी करणार - शिरोडकर

Goa Beach: जमिनींचे सर्वेक्षण केला जाणार असून अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल.

दैनिक गोमन्तक

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनारी भागातील 50 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून ती वाचवण्यासाठी अहवाल तयार केला जाईल. हा अहवाल केंद्र आणि जागतिक बँकेला सादर करून त्यांच्याकडून कामासाठी निधी मागणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

पर्वरी येथे मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळापासून चालत आलेल्या बांध प्रणालीकडे दुर्लक्ष केल्याने, तसेच हवामानात बदल झाल्याने जमीन पाण्याखाली जाण्यासाठी दोन प्रमुख कारणे आहेत.या जमिनींचे सर्वेक्षण केला जाणार असून अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल.

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील कालव्यातून 15 नोव्हेंबरपर्यंत पाणी सोडले जाईल. याचा लाभ सांगे, केपे, काणकोण, फोंडा, सत्तरी, पर्ये, वाळपई आणि डिचोली गावांतील सुमारे 1500 शेतकऱ्यांना मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT