Subhash Shirodkar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: समुद्र किनारी जमिनीच्या रक्षणासाठी निधीची मागणी करणार - शिरोडकर

Goa Beach: जमिनींचे सर्वेक्षण केला जाणार असून अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल.

दैनिक गोमन्तक

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनारी भागातील 50 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून ती वाचवण्यासाठी अहवाल तयार केला जाईल. हा अहवाल केंद्र आणि जागतिक बँकेला सादर करून त्यांच्याकडून कामासाठी निधी मागणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

पर्वरी येथे मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळापासून चालत आलेल्या बांध प्रणालीकडे दुर्लक्ष केल्याने, तसेच हवामानात बदल झाल्याने जमीन पाण्याखाली जाण्यासाठी दोन प्रमुख कारणे आहेत.या जमिनींचे सर्वेक्षण केला जाणार असून अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल.

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील कालव्यातून 15 नोव्हेंबरपर्यंत पाणी सोडले जाईल. याचा लाभ सांगे, केपे, काणकोण, फोंडा, सत्तरी, पर्ये, वाळपई आणि डिचोली गावांतील सुमारे 1500 शेतकऱ्यांना मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: अजब तुझा कारभार! स्कूटीवर ठेवली दुसरी स्कूटी, तरुणीचा जीवघेणा जुगाड; सोशल मीडियावर अतरंगी व्हिडिओचा धुमाकूळ

Surya Gochar: सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश! 25 मे पासून सुरु होणार 4 राशींचा सुवर्णकाळ; संपत्ती आणि सन्मानात होणार अफाट वाढ

Goa Crime: बेकायदेशीर पशुवाहतुकीवर पोलिसांचा घाला; वाळपईत तीन वासरे आणि बैलाची सुटका,संशयिताविरोधात गुन्हा दाखल

Khariwada Fish Market : ...तर आम्ही रस्त्यावर मासे विक्री करू! मासळी विक्रेत्यांचा इशारा : नगराध्यक्षांनी दिले कारवाईचे आश्वासन

जमिनी लाटण्याचं खापर केवळ देवस्थानांवरच का? पोर्तुगीज दडपशाहीच्या बाजूचा विसर पडला की काय?

SCROLL FOR NEXT