Subhash Shirodkar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: समुद्र किनारी जमिनीच्या रक्षणासाठी निधीची मागणी करणार - शिरोडकर

Goa Beach: जमिनींचे सर्वेक्षण केला जाणार असून अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल.

दैनिक गोमन्तक

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनारी भागातील 50 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून ती वाचवण्यासाठी अहवाल तयार केला जाईल. हा अहवाल केंद्र आणि जागतिक बँकेला सादर करून त्यांच्याकडून कामासाठी निधी मागणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

पर्वरी येथे मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळापासून चालत आलेल्या बांध प्रणालीकडे दुर्लक्ष केल्याने, तसेच हवामानात बदल झाल्याने जमीन पाण्याखाली जाण्यासाठी दोन प्रमुख कारणे आहेत.या जमिनींचे सर्वेक्षण केला जाणार असून अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल.

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील कालव्यातून 15 नोव्हेंबरपर्यंत पाणी सोडले जाईल. याचा लाभ सांगे, केपे, काणकोण, फोंडा, सत्तरी, पर्ये, वाळपई आणि डिचोली गावांतील सुमारे 1500 शेतकऱ्यांना मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT