Pramod Sawant and Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

प्रमोद सावंतांनी घेतला दिगंबर कामतांचा खरपूस समाचार, म्हणाले 5 वर्ष..

2022 मध्ये गोव्याला स्थिर, कार्यक्षम सरकार देण्याचा दिगंबर कामत यांनी दावा केला होता

दैनिक गोमन्तक

काँग्रेसने गोव्यातील जनतेला वारंवार अपयशी केले आहे, 5 वर्षे दिगंबर कामत आपली खुर्ची वाचवण्यात व्यस्त असताना राज्यात अशांतता होती अस त्यांना वाटत आहे. कमकुवत नेतृत्व असलेल्या यूपीएला पाठिंबा नसताना लोकांची सेवा करण्यापेक्षा केवळ सत्तेत राहण्यातच रस होता, हे गोव्यातील त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासावरून सिद्ध होते. अशी खोचक टीका मुख्यमंत्री सावंत यांनी केली आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election 2022) प्रचाराला सुरुवात केली आहे. 2022 मध्ये गोव्याला स्थिर, कार्यक्षम सरकार देण्याचा दिगंबर कामत यांनी दावा केला होता. तसेच भाजपच्या (BJP) सत्ता काळात बोकाळलेला भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी याविषयी माहिती मतदारांना देत त्यांच्यात मतदानाविषयी जागृती करत आहेत. भाजपने गेल्या दहा वर्षात जनतेची फसवणूक करण्याबरोबरच महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडल्याचेही त्यांनी सांगितले. होते याच पार्श्वभूमीवर सावंत यांनी टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT