Sri Lanka Crisis Dainik gomantak
ग्लोबल

Sri Lanka Crisis: 30 लाख लोकांची भूक भागवण्यासाठी 500 कोटी रुपये आवश्यकता

अन्नधान्य महागाईचा दर 80 टक्क्यांच्या वर

गोमन्तक डिजिटल टीम

Sri Lanka: श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे हाहाकार माजला आहे. महागाई एवढी वाढली आहे की लोकांच्या अन्नाचीही आपत्ती झाली आहे. जागतिक अन्न कार्यक्रम (WFP) ने म्हटले आहे की देशातील 60 लाखांहून अधिक लोक अन्न संकटाचा सामना करत आहेत आणि सध्या 30 लाख लोकांची भूक भागवण्यासाठी 500 कोटी रुपये आवश्यक आहेत.

जागतिक अन्न कार्यक्रम (श्रीलंका) चे राष्ट्रीय प्रमुख अब्दुर रहीम सिद्दीकी म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था सध्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट अन्न संकटाचा सामना करत आहे आणि पुढील काही महिन्यांत महागाई वाढण्याची शक्यता आहे. सिद्दीकी म्हणाले की, श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अन्नधान्याच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. जूनपर्यंत अन्नधान्य महागाईचा दर 80 टक्क्यांच्या वर आहे आणि येत्या काही महिन्यांत हा कल वाढण्याची शक्यता आहे.

एका अभ्यासानुसार, लोकसंख्येच्या सुमारे एक चतुर्थांश, म्हणजे सुमारे 53 लाख लोक एका वेळचे अन्न घेणे कमी केल आहे. श्रीलंकेतील अन्न संकटाच्या काळात काळाची गरज अधोरेखित करताना ते म्हणाले की 2022 च्या अखेरीस WFP ला 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आवश्यक आहे, नाही तर केवळ 30 टक्के लोकांची भूक भागवू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT