Sri Lanka Crisis Dainik gomantak
ग्लोबल

Sri Lanka Crisis: 30 लाख लोकांची भूक भागवण्यासाठी 500 कोटी रुपये आवश्यकता

अन्नधान्य महागाईचा दर 80 टक्क्यांच्या वर

गोमन्तक डिजिटल टीम

Sri Lanka: श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे हाहाकार माजला आहे. महागाई एवढी वाढली आहे की लोकांच्या अन्नाचीही आपत्ती झाली आहे. जागतिक अन्न कार्यक्रम (WFP) ने म्हटले आहे की देशातील 60 लाखांहून अधिक लोक अन्न संकटाचा सामना करत आहेत आणि सध्या 30 लाख लोकांची भूक भागवण्यासाठी 500 कोटी रुपये आवश्यक आहेत.

जागतिक अन्न कार्यक्रम (श्रीलंका) चे राष्ट्रीय प्रमुख अब्दुर रहीम सिद्दीकी म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था सध्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट अन्न संकटाचा सामना करत आहे आणि पुढील काही महिन्यांत महागाई वाढण्याची शक्यता आहे. सिद्दीकी म्हणाले की, श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अन्नधान्याच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. जूनपर्यंत अन्नधान्य महागाईचा दर 80 टक्क्यांच्या वर आहे आणि येत्या काही महिन्यांत हा कल वाढण्याची शक्यता आहे.

एका अभ्यासानुसार, लोकसंख्येच्या सुमारे एक चतुर्थांश, म्हणजे सुमारे 53 लाख लोक एका वेळचे अन्न घेणे कमी केल आहे. श्रीलंकेतील अन्न संकटाच्या काळात काळाची गरज अधोरेखित करताना ते म्हणाले की 2022 च्या अखेरीस WFP ला 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आवश्यक आहे, नाही तर केवळ 30 टक्के लोकांची भूक भागवू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT