Supreme Court of India Dainik Gomantak
देश

कोणी आनंदाने भीक मागत नाही; कोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावले

भिकाऱ्यांना रस्त्यावरुन हटवण्याच्या मूद्यावर उच्चभ्रू मानसिकतेचा दृष्टिकोन स्वीकारणार नाहीत तसेच ही सामाजिक व आर्थिक समस्या असल्याचे न्यायालयाने (Supreme Court of India) स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

कोविड-19 (Covid-19) च्या पार्श्वभूमीवर भिकारी (Beggars) आणि बेघर लोकांचे पुनर्वसन आणि लसीकरण करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने मंगळवारी केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली. भिकाऱ्यांना रस्त्यावरुन हटवण्याच्या मूद्यावर उच्चभ्रू मानसिकतेचा दृष्टिकोन स्वीकारणार नाहीत तसेच ही सामाजिक व आर्थिक समस्या असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूडा आणि न्यायमूर्ती एमआर. शहा यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, शिक्षण आणि रोजगाराचा अभाव लोकांना रस्त्यावर भीक मागण्यास भाग पाडले जात असल्याने रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या भिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश देता येत नाहीत. हा प्रश्न अशा पद्धतिने सोडवता येणार नाही.

सर्वोच्च न्यायालय या नात्याने आम्ही एलाईट क्लासचा दृष्टीकोण आम्ही स्विकारु शकत नाही रस्त्यावर भिकारी दिसायला नकोत. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील चिन्मय शर्मा यांना सांगितले की कोणालाही भीक मागायची इच्छा नसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT