Gandhi family Dainik Gomantak
देश

'गांधी कुटुंबाशिवाय पक्ष चालला': काँग्रेस नेते अश्विनी कुमार

काँग्रेसचे माजी नेते अश्विनी कुमार (Ashwini Kumar) यांनी माध्यमाला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, 'लोकांनी सध्याच्या नेतृत्वाला नाकारले आहे.'

दैनिक गोमन्तक

पाच राज्यांतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, काँग्रेसचे (Congress) माजी नेते अश्विनी कुमार यांनी माध्यमाला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, 'लोकांनी सध्याच्या नेतृत्वाला नाकारले आहे.' (Congress leader Ashwini Kumar has said that the party was running without the Gandhi family)

ते पुढे म्हणाले की, ‘बदल व्हायचे असते तर इतक्या वर्षांच्या पराभवानंतर घडले असते. परंतु दोन्हीपैकी अद्याप काहीही झाले नाही. विशेष म्हणजे मला कोणतेही विधायक बदल होतील असं वाटत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे घराणे, जे म्हणेल तेच अंतिम. असा काँग्रेस पक्षाचा इतिहास राहीला आहे. गेल्या अनेक वर्षांत सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अत्यंत सक्षमपणे केले आहे. त्याआधीही गांधी घराण्यातील सदस्यांनी काँग्रेसचे नेतृत्त्व केले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून लोक सातत्याने काँग्रेसचा पराभव होत आहेत.’

तसेच, यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, गांधी कुटुंबाने नेतृत्वाच्या भूमिकेपासून दूर जाण्याची आणि दुसऱ्याला संधी देण्याची वेळ आली आहे. 8 वर्षांनंतरही पक्षाच्या अधोगतीची कारणे कळली नाहीत का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT