Chief Minister Arvind Kejriwal went for Vipassana  Dainik Gomantak
देश

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी रवाना; 10 दिवस नॉट रिचेबल

Arvind Kejriwal 2014 च्या लोकसभा निवडणुका आणि 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील केजरीवाल यांनी विपश्यनासाठी वेळ काढला होता.

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आजपासून 10 दिवसांसाठी विपश्यना (Meditation) करण्यासाठी गेले आहेत. केजरीवाल यांची ही विपश्यना करायला जाण्याची ही पहिली वेळ नाही. केजरीवाल यापूर्वीही अनेक वेळा विपश्यना ध्यान करण्यासाठी गेले आहेत. केजरीवाल यांनी महाराष्ट्रातील इगतपूरी, हिमाचल प्रदेशातील धरमकोटसह अनेक विपश्यना शिबिरांमध्ये 10 दिवसांचे विपश्यना सत्र पुर्ण केले आहे. शिबिरादरम्यान केजरीवाल यांच्याकडे ना टीव्ही असेल आणि ना ते वर्तमानपत्र वाचु शकणार आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुका आणि 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील केजरीवाल यांनी विपश्यनासाठी वेळ काढला होता. आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून विपश्यना करण्यासाठी गेले होते. राजकारणात येण्यापूर्वीच केजरीवाल विपश्यना शिबिरांमध्ये जात होते. त्यांचे सहकारी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे देखील वेगवेगळ्या विपश्यना ध्यान शिबिरांना उपस्थित राहिले आहेत. यासोबतच केजरीवाल निसर्गोपचाराचीही आवड राहिली आहे. केजरीवाल बॅंगलोरच्या निसर्गोपचार केंद्रातही गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT