पोलीस आणि सुरक्षा दलात (police and security forces) झालेल्या चकमकीत एका अज्ञात दहशतवाद्याने ठार मारण्यात आले आहे.  Dainik Gomantak
देश

जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, कुलगामात एका दहशवाद्याचा खत्मा

दहशतवादी (Terrorist) आणि भारतीय जवानांमध्ये चकमक अद्याप सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) कुलगाममधील (Kulgam) मुनंद भागात पोलीस आणि सुरक्षा दलात (police and security forces) झालेल्या चकमकीत एका अज्ञात दहशतवाद्याने ठार मारण्यात आले आहे. दहशतवादी (Terrorist) आणि भारतीय जवानांमध्ये चकमक अद्याप सुरु आहे. भारतीय जवान दहशतवाद्यांचा शोध सध्या घेत आहेत.

रविवारी सकाळी सुरु झालेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये सुरक्षारक्षकांच्या टप्प्यात दहशतवादी असल्याची सूचना मिळाली. भारताच्या हद्दीत अलेल्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षारक्षकांनी घेरले. जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांचे जवान आणि पोलीस यांनी मिळून केलेल्या ऑपरेशनमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे.

या आधी शनिवारी देखील बांदीपोरा येथे सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांचा खत्मा केला होता. रविवारी देखील सुरु हे सर्च ऑपरेशन सुरु होते. आतापर्यंत एकूण 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून एके-47 जप्त करण्यात आली आहे. हे ऑपरेशन जम्मू-कश्मीरचे पोलीस, MARCOS आणि CRPF यांनी मिळून केले.

यावेळी बोलताना जम्मू-कश्मीरचे पोलीस म्हणाले, या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय सेनेचा एका जवान जखमी झाला आहे. हे ऑपरेशन अद्याप सुरु असून आणखीन दहशतवादी या भागात असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT