youth Dainik Gomantak
देश

अरुणाचलमधील हरवलेल्या युवकाला चिनी लष्कराने भारताकडे केले सुपुर्द

अरुणाचलमधील (Arunachal Pradesh) हरवलेल्या युवकाला चिनी लष्कराने भारताला परत केले, असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

अरुणाचलप्रदेश (Arunachal Pradesh) मधील हरवलेल्या युवकाला चिनी लष्कराने भारताला परत केले, असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी गुरुवारी ट्विट करत सांगितले की, ''यापूर्वी बेपत्ता झालेल्या अरुणाचल प्रदेशातील बेपत्ता युवकाला चिनी लष्कराने भारताकडे सुपुर्द केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त लष्कर आणि चिनी सैन्यामध्ये या युवकाच्या प्रत्यार्पणासंबंधी हॉटलाइन संभाषण झाले होते. आणि त्यानंतर चिनी सैन्याने युवकाला सुपूर्द करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले होते.''

तसेच, 18 जानेवारी रोजी अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) सियांग जिल्ह्यातून मिराम तारोन बेपत्ता झाल्या होत्या. निवेदनानुसार, काही लोकांनी दावा केला होता की, चिनी पीएलएने त्याला आपल्या ताब्यात घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT