अनुभुतीची मांडणी करणारी पटकथा लिहिणे आव्हानात्मक Dainik Gomantak
ब्लॉग

अनुभुतीची मांडणी करणारी पटकथा लिहिणे आव्हानात्मक

आध्यात्मिक गोष्टी आजच्या पिढीला नवीन तंत्रज्ञानाचा (Technology) वापर करून सांगणे आजची गरज आहे.

दैनिक गोमन्तक

सिनेमाच्या (Movie) कहाणीतून अनुभुतीची मांडणी करणारी पटकथा (Screenplay) लिहीणे आव्हानात्मक असते. भुतकाळात घडलेल्या घटनांचा घटनापट, त्यातून आलेला अनुभव, त्याचा समाजावर (Society) झालेला परिणाम, भविष्यात कोणत्या चुका करू नये, त्या केल्या तर त्याचा काय परिणाम होईल, या विषयांना सिनेमांच्या (Movie) पटकथेतून मांडण्याची कला महत्वाची आहे, असे मत सिनेमा (Movie) निर्माते आनंद गांधी (Anand Gandhi) यांनी व्यक्त केले. ते इफ्फीत (IFFI) आयोजित ‘इन कोवरसेशन विथ’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी वक्त्यांनी सिनेमा (Movie) व गेमिंग (Gaming) या विषयावर भाष्य केले.

तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा

आध्यात्मिक गोष्टी आजच्या पिढीला नवीन तंत्रज्ञानाचा (Technology) वापर करून सांगणे आजची गरज आहे. आणि साधने नसतानाही ती त्यावेळीच्या समाजाला सांगणे तितकीच महत्वाची होती असे मत मायथालाॅजी (Mythology) तज्ञ मंदीर ढीगे यांनी व्यक्त केले. आपली संस्कृती (Culture) भुतकाळात घडलेल्या घटनांवर आधीरीत आहे.

पटकथा (Screenplay) लेखक अभिषेक लांबा म्हणाले, की आजच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयी भाष्य करणाऱ्या सिनेमांची (Movie) निर्मिती करणे आवश्यक आहे. सामाजिक क्रांती घडविण्यासाठी तरुणांची चेतना जागृत करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT