WhatsApp Dainik Gomantak
अर्थविश्व

WhatsApp New Features: फक्त 'हे' युजर्स घेवू शकतात फायदा

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये (WhatsApp) आयओएसचे नवे फीचर आले आहे, पण काही टेस्ट केल्यानंतरच ते वापरता आणले जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

व्हॉट्सअॅप आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी नवनवे फीचर्स आणत असतो. पुन्हा एकदा व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक नवे फीचर आणले आहे. पण या फीचरचा वापर सगळ्यांचा करता येणार नाही. कारण हे सध्या फक्त व्हॉट्सअॅप बिटा वापकर्त्यासाठी आहे.

एका अहवालानुसार व्हॉट्सअॅपने (Whats App) आयओएस बिटा व्हर्जनमध्ये हे फीचर टाकले आहे. हे 22. 2.72 अपडेट आयओएस आवृत्तीमध्ये उपलब्ध असेल. यासाठी युजर्सला सेटिंगमध्ये जाऊन मॅनेज नोटिफिकेशन्समध्ये जाऊन ते ऑन करावे लागेल. याच्या डिझाईनमध्ये बदल केल आहे. मेसेज रिअॅक्शन फीचर्स युजर्स कोणत्याही एका मॅसेजवर काही इमोजीचे ऑप्शन पाठवण्याचा पर्याय देईल, जे वेगवेगळ्या भावना प्रदर्शित करतील.

व्हॉट्सअॅपचे हे नवे फीचर आईओएस बीटा वर्जन आले आहे. याची काही टेस्ट केल्यानंतर ते वापरात येईल. प्रथम ते आईओएस युजर्ससाठी स्टेबल वर्जन प्रसिद्ध केले जाईल किंवा अद्याप ऍडराॅईडवर याबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आलेली नाही. हे फीचर वापरण्यासाठी युजर्सला व्हॉट्सअॅप बीटा सेटिंगमध्ये जावे लागेल, तेथून त्यांना रिएक्शन नोटिफिकेशनवर क्लिक करावे लागेल. यानंतर युजर्स रिएक्शन मॅसेजचा लाभ घेउ शकतात. या फीचरचा लाभ घेण्यासाठी दोन्ही मोबाइल (Mobile) युजर्सने ही सेटिंग केलेली असावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT