Farmers  Dainik Gomantak
अर्थविश्व

सरकारची नवी योजना, लवकरच शेती होणार डिझेलमुक्त

दैनिक गोमन्तक

सर्व काही सुरळीत राहिल्यास येत्या दोन वर्षात भारताचे (India) कृषी क्षेत्र डिझेलमुक्त होईल. केंद्रीय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 2024 पर्यंत देश डिझेल (Diesel) एवजी रिन्युएबल एनर्जीचा 100 % वापर करण्याचे लक्ष्य साध्य करेल. यामुळे भारताचे कृषी क्षेत्र डिझेलपासून मुक्त होईल.

आरके सिंह म्हणाले राज्यांनी निर्धारित लक्ष्य साध्य करण्यासाठी कामाचे नियोजन केले पाहिजे. ते म्हणाले की आम्ही एका नवीन आणि आधुनिक भारतासाठी (India) काम करत आहोत, जे आधुनिक ऊर्जा प्रणालीशिवाय होऊ शकत नाही. हे साध्य करण्यासाठी आम्ही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशासोबत काम करण्यास उत्सुक आहोत.

भारताचे रिन्युएबल एनर्जी क्षेत्र

एका अहवालानुसार, भारताच्या रिन्युएबल एनर्जी क्षेत्रामध्ये 2030 पर्यंत सुमारे 10 लाख लोकांना रोजगार मिळू शकतो. या क्षेत्रातील बहुतेक नोकऱ्या छोट्या प्रमाणात रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टमधून निर्माण होतील. 2020-21 या आर्थिक वर्षात बहुतेक नवीन कर्मचारी रुफटॉप सोलर श्रेणीत काम करत होते. आर्थिक वर्ष 2019- 20 च्या तुलनेत या क्षेत्राची क्षमता वार्षिक आधारावर नऊ टक्क्यांनी वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT