usgaon-Ganje village was damaged due to floods Dainik Gomantak
गोवा

Goa: गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून...

गोव्यातील (Goa) गांजे उसगावला (usgaon-Ganje) पूराचा (Flood) जोरदार फटका बसला आहे.

दैनिक गोमन्तक

गुळेली: गोव्यातील काही तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या पूराने गांजे उसगावला भागाला बराच मोठा तडाखा दिला यात अनेक घरात तर पाणी शिरले पण दुःखद बात म्हणजे या ठिकाणी चार घरे जमिनदोस्त होऊन होत्याचे नव्हते झाले. (Usgaon-Ganje village in goa was damaged due to floods)

गुरुवार 22पासून म्हादई नदीच्या पाण्याची पातळी वाढत होती संध्याकाळी पाच दरम्यान वाळपई फोंडा रस्ता पाण्याखाली गेला शुक्रवार 23 रोजी पहाटे दरम्यान गांजे येथील घरात पाणी शिरायला सुरुवात झाली सहा सात दरम्यान संपूर्ण भाग पाण्याने व्यापला पाण्याचा जोर मोठा असल्यामुळे या भागातील घरे कोसळली असल्याचे मत येथील नागरीक व्यक्त करीत आहेत.

या पूरामुळे फडते, नाईक, गावकर,भर्तू आदीची घरे कोसळली आहेत.या पूर्वी अशा प्रकारचा पूर 1923-24साली आला होता. तद्नंतर 1981-82 आणि आता 2021साली आला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहेत.

या पुराची तीव्रता एवढी होती की गांजे येथे वीजेच्या खांबावर तारांजवळ वाहून आलेली एक खुर्ची स्थिरावली होती त्यामुळे पाणी किती प्रमाणात भरुन वाहत होते याचा अंदाज येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT