पणजी, दरवर्षी राज्यातील रस्ता अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून आटोकाट प्रयत्न केले जातात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात राज्यात नुवे येथील स्वयंअपघात वगळता कोठेच रस्ता अपघाताची नोंद झाली नाही. लॉकडाऊनपूर्वी यावर्षी ९२५ अपघातापैकी ८५ भीषण अपघात झाले त्यामध्ये ८७ जणांचा मृत्यू झाला होता. सध्या मृत्यूची संख्या ८८ झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये रस्ता अपघातात मृत्यूची एकही नोंद झालेली नाही. | |||
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.