Goa Government| CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी सरकार सतर्क- प्रमोद सावंत

वाढत्या शिकारीच्या पार्श्वभूमीवर वन खात्याला सतर्क राहून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

वाघ आणि बिबट्यांच्या वाढत्या शिकारीच्या पार्श्वभूमीवर वन खात्याला सतर्क राहून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केले. आज गोवा विधानसभा अधिवेशनाचा दुसरा दिवस असून मुख्यमंत्र्यांनी आपले म्हणणे मांडले.

राज्यात सध्या बिबट्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात रानटी प्राणांच्या शिकारीसाठी फासे लावण्यात येत असें त्यात बिबटे, वाघ अडकत आहेत. तारेच्या फासात अडकून बिबट्या मरण पावल्यावर या मृत बिबट्याची दात आणि नखे गायब होताहेत. अशा घटना वारंवार होत असून डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोपार्डे सत्तरी येथेही असाच एक बिबट्या शिकारी फासात अडकून मृत झाला होता.

वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी सरकार आता सतर्क झाले असून मुख्यमंत्र्यांनी बिबटे तसेच वाघांच्या शिकारीसाठी जाळी लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT