Aam Aadmi falsely accuses Congress state president Girish Chodankar of being BJPs B team 
गोवा

आम आदमी पक्षाने  कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर 'आप'ला भाजपाची बी टीम असल्याचा खोटा आरोप केला

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी :आम आदमी पक्षाने  कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर 'आप'ला भाजपाची बी टीम असल्याचा खोटा आरोप करून गोव्यातील जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

पत्रकार परिषदेमध्ये  आपचे संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, कॉंग्रेस व भाजपा आधीच अघोषित आघाडीमध्ये असून त्याला जनता 'कांग्रेस जनता पार्टी' असे संबोधत आहे. कॉंग्रेस हे इंधना सारखे आहे, जे भाजपा पक्ष चालविण्यासाठी वापरते. जेव्हा जेव्हा भाजपाकडे सत्ता स्थापने साठी आमदार नसतात तेव्हा ते आमदार खरेदी करण्यासाठी कॉंग्रेसकडे पहात असतात. हे फक्त गोव्यातच नाही तर संपूर्ण भारतभरात सुरु आहे, मग ते मध्य प्रदेश असो, कर्नाटक किंवा मणिपूर असो.

"गिरीश स्वत: एका मुलाखतीत म्हणाले होते की कॉंग्रेस आपबरोबर युतीसाठी खुली आहे.आम्ही त्यांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर गिरीश यांनी आपवर बिनबुडाचे आरोप सुरु केले. हे आंबट द्राक्षांचे स्पष्ट प्रकरण आहे असे नमूद करुन म्हांबरे  म्हणाले,  कॉंग्रेसच्या सध्याच्या दोन आमदारांचे पुत्र भाजपात आहेत. 
म्हांबरे म्हणाले, "आप 'हा सध्या एकच विश्वासार्ह विरोधी आहे आणि आप ही गोव्याची 'ए' टीम आहे,जी काँग्रेस जनता पार्टीच्या म्हणजेच भाजपा आणि कॉंग्रेसमधील अघोषित निर्लज्ज युतीसारखी नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT