Animal Dainik Gomantak
देश

Economy: भटक्या पशूंसाठी सरकारचा PPP प्लॅन

Economy: राज्यात 600 गौशाळा चालवल्या जातात त्यामध्ये 9,00,000 हजार प्राणी प्राणी पाळले जातात.

दैनिक गोमन्तक

Economy: उत्तर प्रदेशमध्ये भटक्या प्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उत्तरप्रदेश शासन याबाबत गंभीर असल्याचा दावा करत असते मात्र भटक्या प्राण्यांच्या आकड्यांचा विचार करता यात तफावत दिसून येते.

पशुपालन विभागाच्या रिपोर्टनुसार,11.64 लाख जनावरे रस्त्यावर आहेत. राज्यात 600 गौशाळा चालवल्या जातात त्यामध्ये 9,00,000 हजार प्राणी प्राणी पाळले जातात. शेतकरी या भटक्या प्राण्यांपासून आपल्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात.

आता उत्तरप्रदेश सरकारने भटक्या पशूंपासून सुटका मिळवण्यासाठी आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पीपीपी मोडमध्ये गौशाळा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. पीपीपी मोडमध्ये गौशाळांना नॅचरल फार्मिंग, गोबर पेंट , सीएनजी , सीबीजी याबरोबर जोडले जाईल. यामुळे गौशाळा आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

मुख्यमंत्र्यांनी या गौशाळांना एन जी ओ सोबत एएमयू सोबत जोडण्यावर भर दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री निराश्रित गोवंश सहायता योजने अंतर्गत भटक्या पशूंना सांभाळणाऱ्यांना 2019 पासून उत्तरप्रदेश सरकार दरमहिन्याला 900 रुपए देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT